एकदा अकबर बादशाहने बिरबलला एक प्रश्न विचारला कि "खरे आणि खोटे यात अंतर किती?" बिरबलाने लगेच उत्तर दिले कि "चार बोटे". बादशहा चाट पडला म्हणाला कि कसे काय? तेव्हा बिरबलाने त्वरित समजावले कि कान आणि डोळे यात चार बोटांचे अंतर असते म्हणजे जे आपल्या कानाने ऐकू येते त्यावर भले आपण विशास ठेवू न ठेवू पण जे आपण डोळ्याने पहातो त्या नक्कीच खऱ्या आहेत असे समजावे. बिरबलाने सांगितले ते खरेच होते.
It takes a wise man to know the path, but it takes a brave man to walk it.
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२
शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२
शुभशकून
Labels:
सुरुवात
Location:India
ठाणे, महाराष्ट्र. India
शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२
श्रीगणेशा
मित्रहो ,
हि तर आत्ताशी सुरवात आहे अजून बराच मोठी मजल मला गाठायची आहे. आत्तापर्यंत जे मनात साचून राहिले आहे, जे क्षण आयुष्यात आले त्यांना एकत्र गुंफायचे आहे.
धन्यवाद !
हि तर आत्ताशी सुरवात आहे अजून बराच मोठी मजल मला गाठायची आहे. आत्तापर्यंत जे मनात साचून राहिले आहे, जे क्षण आयुष्यात आले त्यांना एकत्र गुंफायचे आहे.
धन्यवाद !
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)